Get it on Google Play
Download on the App Store

काळभैरव

काळभैरव , भैरोबा...... म्हणजेच शिवाचा अवतार , विलयाची देवता , मोक्षदायी पुण्यक्षेत्र काशी चा रक्षक . अघोर पंथाची मुख्य देवता . आदिमाया जगत्जननी सतीच्या ५२ शक्तीपीठांची रक्षक देवता . तामस शक्तीवर याच आधिपत्य असत . वेताळ , धूम्राक्ष , कुष्मांड सारखे अनेक पिशाच्चान्वर याच नियंत्रण असत . तामसी साधक सर्व प्रथम भैरावला प्रसन्न करून घेतात ज्यामुळे त्यांना पुढच्या साधने पिशाच्चांकडून अडथळा येऊ नये . हनुमान , दत्ता सारखा आजही लोक भूत बाधा झाल्यावर भैरवाचा धावा करतात . त्याच काळभैरवाच एक मंदिर आहे गड-हिंगलाज जवळ . महाराष्ट्र - कर्नाटक च्या सीमेवर .गड-हिंगलाज पासून बहिरेवाडी गावला निघालो की ४ किमी आपल्या या पुराण कथेतल्या कालभैरवाच एक मंदीर लागत . हे पांडवकालीन मंदिर शेंदरी नावाच्या डोंगरावर वसल आहे . याला कालभैरावाचा डोंगर असेही म्हणतात .साधारण ३०० पायऱ्या चढून आपण मंदिरात पोहोचतो . अस म्हणतात की काळ भैरव ह्या गावची आणि त्या पंचक्रोशीची रक्षक देवता आहे . ती भूत -प्रेतांचा नाश करते . ह्या डोंगरावर राहून ती चारी बाजूला लक्ष ठेऊन असते .हिला केलेला नवस हमखास पूर्ण होतो . लोक हा नवस फेडायला गड - हिंग्लज पासून दंडवत घालत येतात . दर रविवारी ह्या देवळात खूप गर्दी असते . दर अमावास्येला अनेक भाविक भक्ती भावाने देवाला नारळ अर्पण करतात . पण काही गोष्टी अश्या असतात कि ज्याच गूढ कधीच उकळत नाही . विज्ञानाने कितीही झपाटा मारून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तरी नाही . अशीच एक गोष्ट या मंदिरा बाबत ..... दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ह्या काळ भैरवाच्या देवळात मोठी यात्रा भरते .पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पुरणपोळीचे जेवण जेवून गावकरी देवळापाशी जमतात . चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी महाराष्ट्र - कर्नाटक मधून आलेल्या हजारो भाविकांकडून अक्षरशः हजारो बकर्यांची कत्तल केली जाते . ह्या बकऱ्याचा नैवैद्य भैरोबाला दाखवला जात नाही . देवळाच्या बाहेर असलेल्या एका विशिष्ठ जागी कापलेल्या हजारो बकर्यांची डोकी रचून ठेवली जातात . त्या रात्री देवळाच्या गुरवासकट सर्व मंडळी देवळात न थांबता पायऱ्या उतरून खाली मुक्काम करतात . त्यावेळी मंदिराच्या आसपास कोणीसुध्धा थाबत नाही. ह्या देवळाच्या आसपास घनदाट जंगल नाही . सकाळी जेव्हा पुन्हा सर्वजण देवळापाशी पोहोचतात त्यावेळेस अक्षरशः थप्पी लाऊन ठेवलेल्या बकऱ्याच्या मुन्डक्यांतील एक कण देखील शिल्लक नसतो . रक्ताचा एक थेंब देखील जमिनीवर पडत नाही . कुठलेही जंगली श्वापद एवढे अन्न एका रात्रीत खाऊ शकणार नाही . एवढी हजारो मुंडकी एका रात्रीतच फस्त होतात . ती कोण खात , कुठे गायब होतात हे आज पर्यंत कोणालाच कळाल नाही . एकदा ३ मित्रांनी या गोष्टीचाल उलगडा करायचं ठरव ... त्या चैत्र पौर्णिमेच्या रात्री हट्टाने मंदिराजवळ थाबले होते . त्या रात्रीच ते ३ घे गायब झाले . नंतर कधी दिसलेच नाही . ते पळून जाण्याची ही शक्यता नव्हती कारण तशी काही सोयच नाही . ह्या घटने नंतर परत कोणी त्याचा उलट छडा लवाचा प्रयत्न केला नाही. अस म्हणतात की तो बोकडाचा बळी वातावरणतल्या अतृप्त पिशाच्च शक्तींना दिला जातो . तो बोकडाच्या डोक्यान चा नैवैद्य त्या पिशाच्चन साठी ठेवला जातो . त्या सगळ्या पिशाच्चांना त्या रात्री हा बळी घ्यायची परवानगी असते . तो बळी मिळाला कि वातावरणातील अतृप्त पिशाच्च शक्ती शांत होतात . असे प्रकार फक्त इथेच नाही तर अनेक ठिकाणी आढळतात . कोकणात पण असाच एक विधी अनेक गावात एका ठरावीक दिवशी केला जातो . हा विधी ' चालगती ' या नावाने ओळखला जातो .

शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha

संकलित
Chapters
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 1 कल्की अवतार अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 2 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 1 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 2 योगसामर्थ्य 1 योगसामर्थ्य 2 तीर्थमंत्रातील सामर्थ्य ! 1 तीर्थमंत्रातील सामर्थ्य 2 कसबा गणपती इच्छापूर्ती मयुरेश्वर, मोरगाव रुद्राभिषेक भविष्यकथानाची सिद्धी 1 भविष्यकथानाची सिद्धी 2 भविष्यकथानाची सिद्धी 3 शोध अश्वत्थामाचा 3 Naustradamus 1 Naustradamus 2 कोकणेश्वर महादेव लावणी ६४ वी एका अप्सरेच्या मुली नेपाळमध्ये मोठा भूकंप मृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले जगातील सहा न उलगडलेले रहस्य . चेटकीण प्रथेचा काळा इतिहास संत नामदेव शिव भारतामधील Top 10 मंदिरे दैवी शक्ती पृथ्वीच्या पाठीवर सूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण पुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र वास्तुपुरुष गुढीपाडवा देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये पोस्ट दैवी शक्तीं मित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना ......... संतांचा सहवास सध्या दैवी शक्ती ऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती।। ।।ॐ।। ओम नम: शिवाय। भारताने लावलेले शोध योगीराज संत सोहिरोबानाथ... महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी द अंबेर रुम मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय? हिंदू धर्म महाभारत एक प्राचीन ग्रंथ तीर्थस्थळाचे नाव महात्मा बसवेश्वर चैत्र शुद्ध नवमी गंगासागर भारतातील ऋषीमुनीं विमानाचा शोध भगवान श्रीकृष्ण महाराष्ट्रात महानुभाव अघोरी कुलइतिहास द्रौपदीला द्रौपदीचे वस्त्रहरण दत्ताची नावे आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था . आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा.. आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा.. भाग २ रा ....रुपकुंड श्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला. भारतीय संस्कृती महाराज कोण होते, कोठून आले दैवी किंवा देवता ‘गावपळण!’ गणपती विषयी काळभैरव 13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा .... वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवण गरुडपुराण प्राणायामातून होते कुंडलिनी जागृती... || गणपती बाप्पा मोरया || अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर पद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ... श्री.सोमनाथ मंदिर (गुजरात) मयंग : आसाम गावाचे नाव :- वालावल मल्हारी मार्तंड खंडोबा डॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख .. दत्तावतारी **** भूतांचे प्रकार **** भाग १- Part - 1 पिशाच्च रुद्राक्ष भाग २ माफ करा वाचकांनो आजचे अनुभव ||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी|| चक्र आपण जानता आहात का ? गुरु सामर्थ्य मी तन्वी रेडी नामस्मरण नामसाधनेची येळकोट-येळकोट-येळकोट-येळकोट-जय मल्हार ! १९२१ सालची गोष्ट दिनदर्शिकेप्रमाणे महाभारतातल्या हिमालयीन यती/ हिममानव:- अखंड नामस्मर मनुष्य हा कल्पना विलास तबकड्या बहुधा पाण्यावर ध्यानावस्थेत भगवान पतंजली महाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या सोमजाई देवीचा इतिहास लावणी ४४ वी