Get it on Google Play
Download on the App Store

Marathi Status

लेखक - आतिश पवार

  • आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि "आपण" कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि "आपले" कोण
  • जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथे शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत ........
  • चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात......
  • जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील त्यांच्या इतके प्रेम कोणी देत नाही.....
  • वेळ बदलते, आयुष्य पुढे सरकल्यावर.....आयुष्य बदलते, प्रेम झाल्यावर, प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर.....पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर.......
  • "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".....
  • रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात, कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते......
  • ५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईलने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल, तर "नेहमी स्माईल दिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल ".......
  • जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती, यातील वेलांटीचा फरक म्हणजे माणसाचे जीवन....
  • मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.......

अर्थ मराठी दिवाळी अंक २०१५

अभिषेक ठमके
Chapters
संपादकीय प्रस्तावना अमेरिकेतील एक डेटिंग सेंटर (डेटींग - मनाची उकल संकल्पना) कुटुंबाचा आधारवड जगा आणि जगू द्या! ईश्वराने लिहीलेलं... आपलं आयुष्यं...! दोन बालकांची पत्रे ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय – एक मनःपटलावरील युद्ध अश्रुधार शिक्षणाचा बोजा (नाना पाटेकर) जे तुला शिकता आले नाही… अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम... श्रद्धा सर्वांनी लक्षात ठेवावे असे... सामन्याने पाहिलेले असामान्य स्वप्न नाते समृद्ध होण्यासाठी... जमिनीवर बसून जेवणाचे फायदे स्वर्ग आणि नरक आहाराविषयी ‘ओम’ नाम चांगली विचारधारा Marathi Status दिवाळी नमू प्रारंभी गणेश दंगल साम्राज्य...! गूढ मनाच्या खेळी खेळ...! शिवबाची कृपा छत्रपती शिवाजी धरणीमाता क्षण मी व राजकारणी भरत उपासनींच्या चारोळ्या तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल आळस